

गेली ४० वर्षांपासून मी पत्रकारीतेत सक्रीय काम करतो आहे. प्रयोगशीलता, अभ्यासुवृत्ती आणि सामाजिक सजगता या गुणांचा आधार मी माझ्या पत्रकारितेला...


आरंभीच्या काळापासून अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे; याची कारणे अनेक आहेत. मराठी काव्यातील पहिली ओळ विवेकसिंधूच्या...


सलग १७ वर्षे लोकमत सारख्या प्रतिथयश दैनिकात काम करून बाहेर पडल्यानंतर माझ्या लिखाणाची सवय बंद पडेल की काय अशी सल्ला...