collector
-
मराठवाड्यातील पीक नुकसान भरपाई साठी आले ११०६ कोटी; पण… बीड औरंगाबाद जिल्हा वगळुन !
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सलग चौथ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख…
Read More » -
अंबाजोगाई
व्यापा-यांनी अनाधिकृत ताब्यात घेतलेल्या ७४ गाळ्यांचा ताबा घेऊन न.प. लावले सील
उच्च न्यायालयाचे आदेशानुसार नगरपरिषद अंबाजोगाई येथील सर्व्हे नं. ६१२ मधील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील अनाधिकृत कब्जातील २२ तर वैद्यकीय…
Read More » -
औरंगाबाद
नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी केला ट्रॅक्टर मधुन दौरा
औरंगाबाद / अतीवृष्टी झालेल्या आणि नाशिक येथुन नाथ सागर धरणात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणा-या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नदी काठच्या पैठण,…
Read More »