beed news
-
३२ वेळा शॉक देवून वाचवले अत्यवस्थ रुग्णांचे प्राण; डॉ. नवनाथ घुगे यांची माहिती
दुपारी साधारणतः 2.30 ची वेळ होती. अंदाजे ६० वर्षे वय असणारे एक गृहस्थ, छाती दुखत आहे म्हणून आय.सी.यु मध्ये दाखल…
Read More » -
बीड
बीडच्या व्यंगचित्रकाराने कलावंतासाठी स्वत:च्या जागेत दोन लाख रुपये खर्च करुन साकरली आर्ट गॅलरी
बीड जिल्ह्यातील कलावतांची संख्या अधिक आहे. परंतु त्यांना स्वत:च्या विविध कलेलेचे प्रदर्शन करण्यासाठी माेफत हाॅल मिळत नाही. खर्च पलवत नाही…
Read More » -
बीड
जिल्हा रूग्णालयाच्या ओपीडीचे मेनगेटही तहसील प्रमाणे उघडा; रुग्णांची गैरसोय टाळा
बीड / एस.एम.युसूफ / अल्पावधीतच एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख मिळविलेले बीड तहसीलदार सुहास हजारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद…
Read More » -
राजकारण
रांगड्या व्यक्तीमत्वाला विनम्र अभिवादन…! हाबाडा, टिकूरं अन बावळ्या… बाबूराव आडसकर
बाबूराव आडसकर नावाचा रांगड्या व्यक्तीमत्वाचा आणि त्याला साजेशा बुलंद आवाजाचा नेता काळाच्या पडद्याआड जावून आज चार वर्षाचा काळ लोटला आहे.…
Read More » -
बीड
बीड जिल्ह्यातील सायबर क्राइम गुन्ह्यात लक्षणीय वाढ;
सध्या डिजिटल स्मार्ट युगात मोबाईलमुळे स्वतःच्या सुरक्षितेसह आपल्या कष्टाची जमापुंजी देखील धोक्यात आली आहे. पुर्वी चोऱ्या, घरफोडी,७ रोडरॉबरी आणि दरोडे…
Read More » -
अंबाजोगाई
उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने अहिल्या गाठाळ सन्मानित
अंबाजोगाईच्या भूमिकन्या तथा कळंब (जि. उस्मानाबाद) येथील विद्यमान उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १…
Read More » -
बीड
दोन वेळा शिक्षा भोगून आल्यावर सुद्धा करत होता गर्भपात
परळी पोलिसांनी अवैध गर्भपात केल्याप्रकरणी ( Parli Abortion Case ) बार्शीतील (सोलापूर) तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामी ( nandkumar swami )…
Read More » -
बीड
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत नगर आष्टी रेल्वे तीन महिन्यापासून जागेवर उभी
नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी असा ६१ किलोमीटरच्या कामाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यावर यशस्वी रेल्वेची चाचणीही करण्यात आली…
Read More » -
अंबाजोगाई
अतिरिक्त जिल्हा अधिकाऱ्यांच्या घरातून पुष्पा स्टाईल चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न
अंबाजोगाई / शासकीय निवासस्थानात राहणा-या येथुल अतिरिक्त जिल्हा अधिकारी मंजुषा मिस्टर यांच्या घरात अज्ञात चंदन चोरट्यांनी मध्यरात्री चंदनाच्या झाडावर डल्ला…
Read More » -
महाराष्ट्र
मांजरा नदीच्या दुतर्फा १४ गावामध्ये १८ किमी मानवी साखळीतुन वृक्षलागवड
लातूर / आपल्या देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक जिल्ह्याचे सरासरी वन क्षेत्र हे ३३…
Read More »