Ambajogai
-
१९ मार्च ला विशेष अधिवेशन बोलवा; किसानपुत्र आंदोलनाची मागणी
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची मागणी 19 मार्च (शेतकरी सहवेदना दिवस) रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना…
Read More » -
आता शासकीय जमिनीवरील वसाहतींचे अतिक्रमणे निष्काशीत करण्याचे आदेश
राज्य शासनाने २३ जानेवारी २०२५ ला काढले नवे आदेश! अंबाजोगाई येथील शासकीय अद्दापक महाविद्यालय परिसरातील (बी एड कॉलेज) परिसरात माजी…
Read More » -
डॉ. आदित्य पतकराव यांची तीन राज्यांच्या रेल्वे सल्लागार पदी नियुक्ती
महाराष्ट्र , मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचे रेल्वे सल्लागार म्हणून नियुक्ती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने डॉ. आदित्य पतकराव यांच्यावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि…
Read More » -
Bookshop
मंदिराचे गाव
आरंभीच्या काळापासून अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे; याची कारणे अनेक आहेत. मराठी काव्यातील पहिली ओळ विवेकसिंधूच्या…
Read More » -
संस्थांतर्गत वादांमुळे टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची शिक्षण यंत्रणा विस्कळीत
गेली अनेक वर्षांपासून अंबाजोगाईच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा समजल्या जाणाऱ्या टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संस्थांतर्गत वाद विकोपाला गेला असल्यामुळे या…
Read More » -
ठळक बातम्या
काड्यांच्या सहाय्याने चित्र काढून स्वतः ची कला विकसित करणारा अवलिया चित्रकार; त्रिंबक पोखरकर
५ सप्टेंबर ; शिक्षकदिन विशेष… गव्हाच्या काड्यांना हलक्या ज्वालेवर भाजून त्यापासून चित्र बनवण्याची कला स्वतः अवगत करुन त्या काड्याच्या चित्रावरच…
Read More » -
ठळक बातम्या
डिजिटल माध्यमातून बातम्या लवकरच वाचकांपर्यंत पोहंचतात; संजय पाटील
डिजिटल माध्यमाने गेल्या दोन दशकांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. डिजिटल माध्यमातून बातम्या तातडीने वाचकांपर्यंत पोहोचतात. परिणामी वाचकांचाही ओढा डिजिटल माध्यमांकडे…
Read More » -
ठळक बातम्या
बैल पोळा महत्व आणि विधी; अश्याप्रकारे करा विधीवत पूजा
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola…
Read More » -
मराठी भाषेवर होणारा संकर थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत; डॉ. वृषाली किन्हाळकर
मराठी भाषेचा संकर थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी १० व्या अंबाजोगाई साहित्य…
Read More » -
महाराष्ट्र
खंडित जमिनी ही मोठी समस्या..! सीलिंग कायद्याला सामान्य माणसाने विरोध का करावा ?
खंडित जमिनी ही मोठी समस्या झाली आहे. हे विखंडन होण्याचे प्रमुख कारण सीलिंगचा कायदा हे आहे. हा कायदा व्यक्तीस्वातंत्र्याला बाधा…
Read More »