१९ मार्च
काय आहे कायद्याचा गळफास म्हणून करावा लागतो उपवास
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबाने सामूहिक प्राणत्याग केला. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होतच होत्या, पण या घटनेने महाराष्ट्र…
Read More »१९ मार्च अन्नत्याग आंदोलन;. ५ फेब्रुवारी ला अंबाजोगाईकरांची बैठक
१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन निमित्ताने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, या कार्यक्रमाचा निरोप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा यासाठी,…
Read More »अन्नत्याग आंदोलन निमित्ताने १९ मार्च रोजी पत्रकार वसंत मुंडे यांचे व्याख्यान
१९ मार्च या दिवशी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने जगभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.…
Read More »अंबाजोगाईत अन्नत्याग आंदोलनाची तयारी सुरु!
यावर्षी पासुन सुरु करणार व्याख्यानमाला व सामुहिक समारोप अंबाजोगाई (प्रतिनिधी)–आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर…
Read More »