शेतकरी
-
तीन आठवड्यापासून पावसाने फिरवली पाठ; शेतकऱ्यांमध्ये चिंता!
एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा हवामान खात्याचा अंदाज! मागील तीन आठवड्यापासून या विभागात पावसाने पाठ फिरवली असून उशिरा पेरणी…
Read More » -
गोगलगायींच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर!
अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गोगलगायींनी उच्छाद मांडला असून ज्या गावात जास्त प्रमाणात गोगलगायी आढळून येत आहेत त्या गावात कृषी विभाग…
Read More » -
गोगलगायींच्या प्रादुर्भावाचे शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन करावे
डॉ. अरुण गुट्टे यांचे आवाहन अंबाजोगाई (प्रतिनिधी)–गोगलगायींच्या प्रादुर्भावाचे एकात्मिक व्यवस्थापन करावे असे आवाहन विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राचे विस्तार कृषी…
Read More » -
बाजार समितीतील ‘कत्तलखाना’ नष्ट करण्यासाठी निवडणुक लढवा; आपेट
सहकारी संस्था मतदारसंघातून 11 तर ग्रामपंचायत मतदार संघातून 4 शेतकरी प्रतिनिधी बाजार समितीत निवडले जातात. मात्र सन 1963 सालापासून शेतकरी…
Read More » -
कापसाच्या किंमतीत १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ; शेतकऱ्यांना दिलासा!
देशात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून कापूस बाजारात अचानक तेजी आली आहे. या आठवड्यात कापसाच्या दरात १४ टक्के…
Read More » -
शेतीची वीज कट करण्यासाठी आता बंधणे; अन्न सुरक्षा आयोगाने दिले महावितरण ला आदेश!
शेतकरी हे अन्नधान्य जगासाठी पिकवतो, म्हणून तो जगाचा पोशिंदा आहे हे आता पुन्हा एकदा साध्य झाले असून महावितरणने आता शेतातील…
Read More » -
राष्ट्रीय
नरेंद्र मोदी यांची धोरणे शरद जोशी यांच्या भुमिकेशी विसंगत!
राजीव बसरगेकर, नवी मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे धोरण हे शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांच्या विचारांची सुसंगत आहे, असे…
Read More » -
लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; दुधविक्रेत आले अडचणीत!
बीड जिल्ह्या शेजारील अहमदनगर जिल्ह्यात अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यात देखील याचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला…
Read More » -
Uncategorized
युट्युब वर व्हिडिओ पाहुन शिकलो,बीडमध्ये फुलवली सफरचंदाची बाग;
बीड / माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने दीड एकरात सफरचंदाची बाग फुलविली असून या झाडांना चांगली फळे देखील…
Read More » -
बीड
बीड आणि लातूरमध्ये जिल्ह्यात आठ दिवसांपासून नुसतीच भुरभुर..!
बीड जिल्ह्यात गेली आठवडाभरापासून पावसाची नुसतीच, भुरभुर सुरु असून अजुनही मोठ्या दमदार पावसाची गरज आहे. आठ दिवस सुरु असलेल्या या…
Read More »