बीड
-
पुरुषोत्तम पुरी येथे भाविक गोदावरी नदीच्या पात्रात बुडाला; शोध कार्य सुरु
जगातील एकमेव असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेला एक भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेला असता तो…
Read More » -
सारिका नवनाथ घुगे महाराष्ट्र उद्दोग भुषण पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई येथील प्रसिद्ध र्हदयरोगतज्ञ डॉ.नवनाथ घुगे यांच्या पत्नी तथा संस्कृती इंडियन इथनिक वेअर या नावाने सुरु केलेल्या उद्योग विश्वाला झळाळी…
Read More » -
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीस केजचा पाठिंबा; आंदोलनाचा दिला इशारा!
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा जाहीर करुन सर्व कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु करा! बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी अशी…
Read More » -
दर सोमवारी शाळांमधुन घुमतोय बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञेचा आवाज
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांची संकल्पना! बीड च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून…
Read More » -
मांजरा धरणात फक्त २२टक्केच पाणीसाठा शिल्लक!
२२४.०९३ दलघमी साठवण क्षमता; फक्त ८७.५८६ दलघमी पाणी साठा शिल्लक यावर्षी मृग नक्षत्र उलटुन दुसरी दोन नक्षत्र उलटली तरी या…
Read More » -
गोगलगायींच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर!
अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गोगलगायींनी उच्छाद मांडला असून ज्या गावात जास्त प्रमाणात गोगलगायी आढळून येत आहेत त्या गावात कृषी विभाग…
Read More » -
मांजरा धरणात फक्त २३ टक्केच पाणी!
या वर्षी फक्त ५.०६९ दलघमी ची वाढ! बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनेक गावांची तहान भागवणा-या मांजरा मध्यम प्रकल्पात जुलै…
Read More » -
महाराष्ट्रातील ४० शेतकऱ्यांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण
अटल अर्थसहाय्य योजनेला कर्ज व अनुदान मिळावे अटल अर्थसाहाय्य योजनेला कर्ज व अनुदान मिळण्याची मागणी ४० शेतकऱ्यांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर…
Read More » -
वसंत मुंडे यांचा दैनिक लोकमत च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने दुबई त सन्मान
लोकमत मीडिया ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दुबई येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना या…
Read More » -
धर्मावरील श्रध्दा ही सर्वात मोठी अंधश्रध्दा; सुधाकर सोनवणे यांचे मत
निर्भय बनल्याशिवाय फुले- आंबेडकरी विचारांची मानवतावादी चळवळ पुढे चालू शकत नाही, निर्भयता ही तत्वज्ञानातून येत असते. ज्ञान- तत्वज्ञान वाचन, चिंतन…
Read More »