जिल्हाधिकारी
-
अतीवृष्टीत ४,३२७ शेतकरी बाधीत; २,७६२ हेक्टरवरील पीकांचे नुकसान!
पालकमंत्री अतुल सावे यांची माहिती राज्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याच्या नैसर्गिक संकटामुळे शेतातील पीक मातीमोल झाले…
Read More » -
सकाळी आठ वाजता मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडणार….!
गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मांजरा धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या…
Read More » -
मांजरा धरण ८६ टक्के भरले..! धरणक्षेत्रात पाण्याचा येवा वाढला
प्रति सेकंदाला ७३.६५ घनमीटर पाण्याची आवक मांजरा प्रकल्प क्षेत्रात या आठवड्यातसुरु झालेल्या परतीच्या पावसाने धरणातील जीवंत पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
ठळक बातम्या
गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी
आ. धनंजय मुंडे यांची मागणीबीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात सोयाबीन व अन्य पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने जे नुकसान झाले होते,…
Read More » -
अंबाजोगाई
व्यापा-यांनी अनाधिकृत ताब्यात घेतलेल्या ७४ गाळ्यांचा ताबा घेऊन न.प. लावले सील
उच्च न्यायालयाचे आदेशानुसार नगरपरिषद अंबाजोगाई येथील सर्व्हे नं. ६१२ मधील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील अनाधिकृत कब्जातील २२ तर वैद्यकीय…
Read More » -
औरंगाबाद
नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी केला ट्रॅक्टर मधुन दौरा
औरंगाबाद / अतीवृष्टी झालेल्या आणि नाशिक येथुन नाथ सागर धरणात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणा-या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नदी काठच्या पैठण,…
Read More »