किसान पुत्र आंदोलन
-
१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन समजून घ्या साहेबराव करपे यांच्या सामुहिक आत्महत्येची करुण कहाणी
आत्महत्येमागील वास्तव… वर्धा – चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी पत्नी व…
Read More » -
अन्नत्याग आंदोलनात लिंबागणेश ग्रामपंचायत घेणार सहभाग
१९ मार्च २०२३ वार रविवार रोजी देशभरातील शेतक-यांनी केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात…
Read More » -
१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन सामुहिक उपवासात पत्रकारांच्या संघटनांसह विविध संघटना घेणार सहभाग
देशभरातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने…
Read More » -
अन्नत्याग आंदोलन; आंतर भारती घेणार सक्रिय सहभाग
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासठी व शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण व सांगता समारंभात सक्रिय…
Read More » -
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी सिफा काम करणार
देश पातळीवर शरद जोशींच्या विचाराने काम करणाऱ्या शेतकरी संघटनाचे फेडरेशन म्हणजेच सिफा (consortium of Indian farmer associations) असून शेतकरी आत्महत्यांचा…
Read More » -
शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आलेच नाही; अमर हबीब
महात्मा गांधीनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वातंत्र्याचे आंदोलन लढले, परंतु स्वातंत्र्यानंतरही शेतकरी पारतंत्र्यात आहे. शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आलेच नाही असे प्रतिपादन…
Read More » -
आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना जाचक कायद्याच्या बडग्यातुन मुक्त करा
किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी नुसत्या योजना तयार करणे पुरेसे नसुन कायद्दाच्या बेड्या तुन…
Read More » -
काय आहे कायद्याचा गळफास म्हणून करावा लागतो उपवास
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबाने सामूहिक प्राणत्याग केला. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होतच होत्या, पण या घटनेने महाराष्ट्र…
Read More » -
अन्नत्याग आंदोलन निमित्ताने १९ मार्च रोजी पत्रकार वसंत मुंडे यांचे व्याख्यान
१९ मार्च या दिवशी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने जगभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.…
Read More » -
राष्ट्रीय
नरेंद्र मोदी यांची धोरणे शरद जोशी यांच्या भुमिकेशी विसंगत!
राजीव बसरगेकर, नवी मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे धोरण हे शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांच्या विचारांची सुसंगत आहे, असे…
Read More »