अमर हबीब
-
१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन सामुहिक उपवासात पत्रकारांच्या संघटनांसह विविध संघटना घेणार सहभाग
देशभरातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने…
Read More » -
अन्नत्याग आंदोलन; आंतर भारती घेणार सक्रिय सहभाग
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासठी व शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण व सांगता समारंभात सक्रिय…
Read More » -
पत्रकार आणि साहित्यीकांना वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत
ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांचे मत काळाची स्थित्यंतरे लक्षात घेऊन पत्रकार आणि साहित्यीकांना आपल्या वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत.पत्रकारिता…
Read More » -
१९ मार्च; अन्नत्याग आंदोलनास राज्यभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद
शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा पाहून किसानपुत्रात तीव्र असंतोष निर्माण होत असून शेतकरी आत्महत्यांसाठी जाचक ठरणारे तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा…
Read More » -
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी सिफा काम करणार
देश पातळीवर शरद जोशींच्या विचाराने काम करणाऱ्या शेतकरी संघटनाचे फेडरेशन म्हणजेच सिफा (consortium of Indian farmer associations) असून शेतकरी आत्महत्यांचा…
Read More » -
शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आलेच नाही; अमर हबीब
महात्मा गांधीनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वातंत्र्याचे आंदोलन लढले, परंतु स्वातंत्र्यानंतरही शेतकरी पारतंत्र्यात आहे. शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आलेच नाही असे प्रतिपादन…
Read More » -
आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना जाचक कायद्याच्या बडग्यातुन मुक्त करा
किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी नुसत्या योजना तयार करणे पुरेसे नसुन कायद्दाच्या बेड्या तुन…
Read More » -
राजकीय पक्षांच्या उदासीन भुमिकेमुळे अन्नत्याग आंदोलनाची व्यापकता वाढवण्याची गरज
राज्यात आणि देशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतांनाच या प्रश्नाकडे सर्वच राजकीय पक्षांची उदासीनतेची भुमिका असल्यामुळे अन्नत्याग आंदोलनाची…
Read More » -
काय आहे कायद्याचा गळफास म्हणून करावा लागतो उपवास
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबाने सामूहिक प्राणत्याग केला. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होतच होत्या, पण या घटनेने महाराष्ट्र…
Read More » -
मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम; जगदीश पिंगळे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
मराठी पत्रकार परिषद अंबाजाेगाई शाखेच्या वतीने आयोजित दर्पन व मूकनायक दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लाेकमतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे…
Read More »