अन्नत्याग आंदोलन
-
१९ मार्च अन्नत्याग आंदोलन; एबीपी माझा चे गोविंद शेळके यांचे व्याख्यान
▪️ ५०० बहिणींचा होणार सन्मान ▪️सद्भावना पुरस्काराचे ही वितरण किसानपुत्र आंदोलनच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने…
Read More » -
अन्नत्याग आंदोलनात किसान पुत्रांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा
अमर हबीब यांचे आवाहन या वर्षीही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहडत म्हणून किसानपुत्र आंदोलनच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात…
Read More » -
१९ मार्च ला विशेष अधिवेशन बोलवा; किसानपुत्र आंदोलनाची मागणी
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची मागणी 19 मार्च (शेतकरी सहवेदना दिवस) रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना…
Read More » -
ऍड. संतोष पवार यांना राज्यस्तरीय शेतकरी सहवेदना पुरस्कार जाहीर
१९ मार्च ला होणार वितरण आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस अन्नत्याग आंदोलन समिती…
Read More » -
१९ मार्च अन्नत्याग आंदोलन; प्रा. शैलजा बरुरे यांचे व्याख्यान तर ऍड. संतोष पवार यांचा होणार सन्मान
शेतकरी आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात अंबाजोगाई येथील संयोजन…
Read More » -
१९ मार्च:अन्नत्याग आंदोलन; कसे आहे हे आगळेवेगळे आंदोलन !
@ अमर हबीब अमर हबीब हे शेतकरी चळवळीतील एक सशक्त आणि अभ्यासू नांव आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शरद जोशी यांच्या…
Read More » -
अन्नत्याग आंदोलनात शेकडो किसान पुत्रांनी घेतला सहभाग
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ मार्च रोजी च्या अन्नत्याग/उपवास आंदोलनात…
Read More » -
शेतमालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत
पत्रकार वसंत मुंडे यांचे मत शेतीतून उत्पादीत केलेल्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाल्या शिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत असे मत…
Read More » -
अन्नत्याग आंदोलन; शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील महिलांचा मुक मोर्चा
आधार माणुसकीचा पुढाकार अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने रविवारी (दि.१९) आधार माणुसकीच्या पुढाकाराने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.…
Read More » -
अन्नत्याग आंदोलन; १३ मार्च ला होणार ७ दिवसीय निर्धार पदयात्रेचा शुभारंभ
किसानपुत्र आंदोलनाच्या अवहानानुसार शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून आज (13 मार्च) रोजी किनगाव (ता.यावल जि जळगाव) येथून पदयात्रा निघत आहे. ही…
Read More »