अतिवृष्टी
-
” पावसाचा लहरीपणा वाढलाय…! ” हे खरे आहे का?
मागील दहा वर्षांपासून पावसाचा लहरीपणा वाढल्याचे आपण पहातो आहोत. पुर्वी मृग नक्षत्राला (७ जून) हजेरी लावणारा पावून अलिकडे जुलै उजाडल्या…
Read More » -
तीन आठवड्यापासून पावसाने फिरवली पाठ; शेतकऱ्यांमध्ये चिंता!
एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा हवामान खात्याचा अंदाज! मागील तीन आठवड्यापासून या विभागात पावसाने पाठ फिरवली असून उशिरा पेरणी…
Read More » -
अतीवृष्टीत ४,३२७ शेतकरी बाधीत; २,७६२ हेक्टरवरील पीकांचे नुकसान!
पालकमंत्री अतुल सावे यांची माहिती राज्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याच्या नैसर्गिक संकटामुळे शेतातील पीक मातीमोल झाले…
Read More » -
मराठवाड्यातील पीक नुकसान भरपाई साठी आले ११०६ कोटी; पण… बीड औरंगाबाद जिल्हा वगळुन !
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सलग चौथ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख…
Read More » -
ठळक बातम्या
नाथसागर धरणाचे २७ दरवाजे उघडले!गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पैठण येथील नाथसागर धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह यावर्षी प्रथमच २७ दरवाजे…
Read More » -
बीड
नैसर्गिक आपत्तीमुळेअडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करा; प्रितम मुंडे यांनी केल्या सुचना
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी मंगळवारी…
Read More » -
महाराष्ट्र
पुलाची उंची वाढवा, नुकसानीचे पंचनामे करा, अतिवृष्टीची आमदार धिरज देशमुख यांनी घेतली तत्काळ दखल;
औसा तालुक्यातील अंदोरा आणि भेटा या परिसरात झालेल्या अतिवृष्टीची आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी तत्काळ दखल घेत येथील भारत…
Read More »