औरंगाबाद
-
ठळक बातम्या
नाथसागर धरणाचे २७ दरवाजे उघडले!गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पैठण येथील नाथसागर धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह यावर्षी प्रथमच २७ दरवाजे…
Read More » -
ठळक बातम्या
डिजिटल माध्यमातून बातम्या लवकरच वाचकांपर्यंत पोहंचतात; संजय पाटील
डिजिटल माध्यमाने गेल्या दोन दशकांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. डिजिटल माध्यमातून बातम्या तातडीने वाचकांपर्यंत पोहोचतात. परिणामी वाचकांचाही ओढा डिजिटल माध्यमांकडे…
Read More » -
महाराष्ट्र
युट्युब चालक पत्रकारने केला तरुण प्रेयसीचा खून
औरंगाबाद शहरात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या तरुणीचा एका युट्युब…
Read More » -
ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारुरकर यांचे निधन
औरंगाबाद / देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त आणि दिलीप धारूरकर यांचे सोमवार, १…
Read More » -
औरंगाबाद
जायकवाडी धरण ओव्हरफ्लो; १० दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू
पैठण / जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ६:१५ वाजता जायकवाडी धरणाच्या २७ दरवाजांपैकी १० दरवाजे उघडण्यात आले. पैठण…
Read More » -
औरंगाबाद
बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ८५ गावांना सतर्कतेचा इशारा
बीड / गोदावरी नदीवरील नाशिक येथील मध्यमेश्वर प्रकल्पातील खुप मोठा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे पैठण येथील नाथसागर धरणातील…
Read More » -
औरंगाबाद
जायकवाडी ५०% भरले! २४ तासात १० टक्क्यांची वाढ
औरंगाबाद/ मराठवाड्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमतेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात ५० टक्के पाणी साठा जमा झाला असून नाशिक…
Read More » -
अंबाजोगाई
बनसारोळा येथील पारधीवस्तीतील एकाचा पोलीस तपासात संशयास्पद मृत्यू
बनसारोळा येथील पारधी वस्तीत राहणा-या आणि संशयास्पद मृत अवस्थेत आढळून आलेल्या मयत देविदास बन्सी काळे (वय ३९) यांचा औरंगाबाद येथील…
Read More » -
नांदेड
मराठवाड्यातील वारकऱ्यांसाठी रेल्वेची विशेष सेवा
नांदेड (प्रतिनिधी) मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलाआहे. या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या…
Read More » -
महाराष्ट्र
चार कुटुंबांवर काळोख! डीपीसाठी विद्युतवाहिनी जोडताना ४ मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
कन्नड (औरंगाबाद): नविन डीपीला विद्यूत वाहिन्या जोडताना विजेचा धक्का लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी हिवरखेडा ( नांदगिर वाडी…
Read More »