प्रबोधन
-
मलाला दिवस 2022: मुलींच्या शिक्षण हक्काचा आवाज साजरा करणे
2009 मध्ये तिच्या स्वतःच्या शहरातून अंतर्गत रित्या विस्थापित होण्यापासून ते 2012 मध्ये तालिबानी बंदुकधारीकडून मानेवर आणि डोक्यावर गोळी लागल्यापासून वाचण्यापर्यंत,…
Read More » -
अशोक स्तंभचा संपूर्ण इतिहास आणि जाणून घ्या हे राष्ट्रीय चिन्ह कसे बनले?
सारनाथ येथे सापडलेल्या सम्राट अशोकच्या शिल्पातून/ शिलालेखांतून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेतले आहे. ब्रिटिशांनी सारनाथ येथील उत्खननाचे काम केले, सिव्हिल इंजिनिअर…
Read More » -
नऊ कोटी असेलला जॉबनाकारुन २२ व्या वर्षी घेतली दिक्षा
उच्च शिक्षित, श्रीमंत, सर्व सुखसुविधा असूनही तरूण वयात संन्यास घेतला. जळगावच्या (Jalgaon) दिक्षा बोरा (Diksha Bora) आणि आताच्या संयमश्रीजी महाराज…
Read More » -
खेळ मांडियेला !
महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला…
Read More » -
सरकारने शरद पवारांपासून कायमस्वरुपी दूर राहणे गरजेचे!!
सन 2014 साली देवेंद्र फडणवीस यांना विश्वासमतावेळी काँग्रेससह NCP च्या आमदारांनी आवाजी मतदान केले.तेंव्हा शिवसेनेचे एकनाथराव शिंदे हे विधानसभेत विरोधी…
Read More » -
खरेच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा?
सीलिंग हा पक्षपाती कायदा आहे. असंवैधानिक कायदा आहे. या कायद्यामुळे शेतजमिनीचे तुकडे होत गेले. या कायद्यामुळे शेती क्षेत्रात कंपन्या तयार…
Read More » -
Kisanputra Andolan 2022: १९ मार्चच्या अन्नत्याग आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम अंबाजोगाईत होणार
१९ मार्च रोजी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम या वर्षी किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते…
Read More » -
पळस फुलला…!!
पळस फुलणं म्हणजे नेमकं काय असतं याचा प्रत्यय दोन दिवसांपुर्वी अंबाजोगाई -केज तालुक्यांच्या सीमा रेषावरील माळरानातील शिवारातुन फिरताना आला. पळसाची…
Read More » -
पेशवाईतील स्त्रिया… मस्तानीबाई
पेशवाई म्हणजे जशी अनेक थोर पुरुषांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आहे तसा अनेक स्त्रियांच्या धगधगत्या होमकुंडाचा इतिहासही आहे …पेशवाईत थोरल्या राधाबाई गोपिकाबाई…
Read More »