औरंगाबाद
-
समरसता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सेवा वस्तीवरील काम वाढवा
खा. डॉ.अजित गोपछडे यांचे मत नांदेड येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या विसाव्या समरसता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नांदेड मधील सेवा वस्त्यांवरील वंचित…
Read More » -
डॉ. यु. म. पठाण यांना कै. भगवानराव लोमटे राज्यस्तरीय पुरस्कार ; १९ सप्टेंबर रोजी होणार सन्मानित !
अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवषी दिला जाणारा स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी संत साहित्याचे अभ्यासक,…
Read More » -
अजिंठ्याच श्रावण सौंदर्य बहरल…!
गेल्या वर्षभरापासून सारी पर्यटन स्थळाची द्वारे बंद होती. यंदा ती उघडली गेलेली आहेत. पावसाने श्रावण मासाची सुरुवात छान केलेली आहे…
Read More » -
ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारुरकर यांचे निधन
औरंगाबाद / देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त आणि दिलीप धारूरकर यांचे सोमवार, १…
Read More » -
कोरोना काळात पॅरोलवर सुटले दोन कैदी कारागृहात परतलेच नाहीत
खुनाच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्याखाली औरंगाबादच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील दोन कैद्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ४५ दिवसांची अभिवचन सुटी…
Read More » -
जायकवाडी धरण ओव्हरफ्लो; १० दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू
पैठण / जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ६:१५ वाजता जायकवाडी धरणाच्या २७ दरवाजांपैकी १० दरवाजे उघडण्यात आले. पैठण…
Read More » -
बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ८५ गावांना सतर्कतेचा इशारा
बीड / गोदावरी नदीवरील नाशिक येथील मध्यमेश्वर प्रकल्पातील खुप मोठा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे पैठण येथील नाथसागर धरणातील…
Read More » -
पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणारा हर्सुल कारागृहातील फरार आरोपी जेरबंद
अंबाजोगाई / पत्नीचा खुन केल्यामुळे जन्म ठेपेची शिक्षा झालेला आरोपी एक महिन्याच्या पॅरोलवर कारागृह बाहेर आला. मात्र एक महिना झाला…
Read More » -
नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी केला ट्रॅक्टर मधुन दौरा
औरंगाबाद / अतीवृष्टी झालेल्या आणि नाशिक येथुन नाथ सागर धरणात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणा-या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नदी काठच्या पैठण,…
Read More » -
जायकवाडी ५०% भरले! २४ तासात १० टक्क्यांची वाढ
औरंगाबाद/ मराठवाड्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमतेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात ५० टक्के पाणी साठा जमा झाला असून नाशिक…
Read More »