महाराष्ट्र
-

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घ्यावा
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात…
Read More » -

पेरणीच्या अंतिम टप्प्यासाठी दुस-या डोससाठी संरक्षित युरीया व डीएपी खतांचा साठा खुला
खरीप हंगाम 2022 करीता युरीया खताचा 3350 मे. टन व डीएपी खताचा 2120 मे.टन संरक्षित साठा करणे बाबतचा लक्षांक निर्धारीत…
Read More » -

पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा झाला ?
वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य…
Read More » -

दहावी, बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलणार?
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील अभ्यासक्रमातमोठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याबाबत नवा कृतीशील…
Read More » -

नाशिक मध्ये अतिवृष्टी; गोदावरीला पूर, दुतोंड्या मारूती पाण्याखाली
मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचाविसर्ग सुरु आहे. पाण्याचा जोर…
Read More » -

गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे
शंखी गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी या विभागातील शेतकऱ्यांना कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते प्रशिक्षण प्रशिक्षण द्यावे अशी मागणी आ. नमिता…
Read More » -

स्थानिक स्वराज्य संस्थानिवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
Read More » -

बीड जिल्ह्यात गोगलगायीच्या प्रादूर्भावाने उगवत्या पिकांचे नुकसान
जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात…
Read More » -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सीबीआय कोठडीतील मुक्काम वाढला
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh)यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख…
Read More » -

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेतील मदत योजनेत वाढ
राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने मिळणारी मदत ७५ हजारांवरुन दीड लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या…
Read More »









