महाराष्ट्र
साधं रे मन सुरु को साध रे
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाची स्वरमयी सांगता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह म्हणजे मराठवाड्यातील रसिकांसाठी प्रति सवयी गंधर्वच जणू हा यशवंतराव…
Read More »“बिनपटाची चौकट” च्या नायिका इंदुमती जोंधळे!
२७ नोव्हेंबर २२.यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या चार पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार सौ. इंदुमती महावीर जोंधळे यांना…
Read More »थंडीत दवाखाना टाळायचा असेल तर करा तुळसीचा उपयोग !
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. याआधीही अनेक आजारांवर उपचार केले जात होते आणि आजही…
Read More »सर्वसामान्य कुटुंबातील दु:खी माणसं उभी करण्यात आनंद मिळतो;दगडू लोमटे
स्वत: उभे रहाण्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबातील दु:की लोक उभी करण्यात आपल्याला आनंद आणि आत्मसंतुष्टी मिळते असे मत शब्द परिवार आयोजित विश्व…
Read More »महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही न पहायला मिळणारी सकारात्मकता अंबाजोगाईत पहायला मिळाली; मंजुषा मिसकर
अंबाजोगाई मध्ये काम करत असताना या माती मधील सकारात्मकता मला पहावयास मिळाली जी की महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही पहायला मिळणार नाही.…
Read More »आयर्न लेडी… शांता कौर!
रजाकाराच्या जमान्यात ती दहा वर्षांची कोवळी पोर होती. घरात चालणारे पिढीजात लोखंडी पत्र्याचे काम ती शिकत होती. नावा प्रमाणेच ती…
Read More »स्व.गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस शासनाची मंजूरी !
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू ठेवण्यासाठी राज्याच्या कृषी मंत्रालयाने मंजुरी दिली असून सदरील अपघात विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय कारणास्तव…
Read More »विद्यार्थ्यांनी संस्कार व जीवनमुल्यांचा अंगीकार करावा; प्राचार्य डॉ. ठोंबरे
कृषि महाविद्यालय लातूर येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२३मधील नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी कृषि पदवी शिक्षणाची ओळख आणि प्राध्यापक,…
Read More »राज्यात येणार केरळ पॅटर्नवर आधारीत नवीन शैक्षणिक धोरण; केसरकर
२०२४ पासून देशात नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येणार असतांनाच राज्यात अस्तित्वात असलेल्या या औटघटकेच्या सरकारनं केरळ राज्याच्या धर्तीवर आधारीत असलेले…
Read More »यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का?
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनात विश्वास पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का?…
Read More »