महाराष्ट्र
दिव्यांग शिक्षकास खंडणी मागितल्या प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल
शिक्षण संस्थेच्या ४ संचालकांसह माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकाराचा समावेश माहिती अधिकार, ऍट्रॉसिटी कायद्याची धमकी दाखवत एका दिव्यांग शिक्षकास ५…
Read More »नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू!
१२ नवजात बालकांचा समावेश नांदेड • संतोष कुलकर्णी मुख्यमंत्र्याच्या ठाण्यामधील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दोन महिन्या पूर्वी…
Read More »नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू!
१२ नवजात बालकांचा समावेश नांदेड • संतोष कुलकर्णी मुख्यमंत्र्याच्या ठाण्यामधील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दोन महिन्या पूर्वी…
Read More »काळवीट साठवण तलावाची उंची केंव्हा वाढणार?
अंबाजोगाई शहरास पाणी पुरवठा करणा-या योजनेतील अर्धा वाटा ऊचलणा-या काळवीट साठवण तलावाची ऊंची वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा गेली अनेक वर्षे…
Read More »आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा अविनाश साबळे सुवर्णपदकाचा मनकरी
आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावले. भारताचे दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक आहे.अविनाश ने जेव्हा…
Read More »अंबाजोगाईत चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रतिमेला बाव्वणजोड्यांचा मार
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी अलिकडेच पत्रकारांमध्ये जे लांच्छनास्पद वक्तव्य केले त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज मराठी पत्रकार परीषदेच्या…
Read More »कमी पटाच्या शाळा का बंद होत आहेत? हेरंब कुलकर्णी यांची दुसरी बाजू
नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आलेल्या शिफारशीनुसार सध्या महाराष्ट्रात २० पटआपएक्षआ कमी विद्दार्थी संख्या असलेल्या १४,७८३ शाळा बंद करण्याची प्रक्रिया राज्य…
Read More »“सांजपाखरु” स अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन…!
अंबाजोगाई येथील प्रतिथयश पत्रकार, सामाजिक, कामगार-कष्टकरी चळवळीतील जुने नेते, गेली ४० वर्षांपासून माझ्यावर स्नेह असलेले पत्रकारितेतील माझ्या अनेक मार्गदर्शकांच्या एक…
Read More »वाण खो-यातुन वाहुन गेलेल्या पाण्याची नोंद घेऊन बुट्टेनाथ साठवण तलावास तात्काळ मंजूरी द्दा; सुदर्शन रापतवार
या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्यात अवघ्या सहा दिवसात गोदावरी खो-यातील वाण उपखो-यात मोठा पावूस झाला. आणि या वाण खो-यातुन शकडो…
Read More »२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील १४,००० शाळा होणार बंद !
राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय राज्यातील २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल…
Read More »