ठळक बातम्या
रस्ता व आरोग्य सुविधेसाठी युवकांचे मोबाईल टावरवर फिल्म स्टाइल आंदोलन
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील एका युवकाने गावातला रस्ता दुरुस्त करावा यासह दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करून द्यावे यासाठी चक्क मोबाईल टॉवर…
Read More »काय आहे कायद्याचा गळफास म्हणून करावा लागतो उपवास
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबाने सामूहिक प्राणत्याग केला. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होतच होत्या, पण या घटनेने महाराष्ट्र…
Read More »सेवानिवृत्त सैनिकांचा जय जवान आजी माजी सैनिक संस्थेकडुन सत्कार
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा…
Read More »दुष्काळ हटवण्यासाठी वॉटर मॅनेजमेंट ची गरज; अनिकेत लोहिया
दुष्काळ हटविण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटची गरज असते.पाण्याच्या दुष्काळात शेतकरी व सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले.पाण्याचा दुष्काळ पडू नये म्हणून पाण्याचे नियोजन हवे.…
Read More »रामकृष्ण महाराज यांच्या पुण्यस्मरण निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्रीक्षेत्र साधु शिवरामपुरीमठ संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्री संत नागेशपुरीजी महाराज वरपगावकर यांच्या पावन स्मृतीने पवित्र झालेल्या वरपगाव…
Read More »खोलेश्वर विद्यालयाचे बालझुंबड मध्ये यश
प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालझुंबड २०२३ मध्ये समूहनृत्य स्पर्धेत श्री.खोलेश्वर विद्यालयाच्या संघाने यश मिळवले…
Read More »वसंत हंकारे यांचे 6 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत व्याख्यान
अंबाजोगाई शहरात जिजाऊ जन्मोस्तवानिमित्त दिनांक 6 फेब्रुवारी सोमवारी सकाळी ठीक 11 वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, बस स्टँड समोर आंबेजोगाई…
Read More »मुकुंदराज रोड वरील कच-याची घाण तात्काळ उचला; आ. नमिता मुंदडा
मुकुंदराज रोड वरील कच-याची घाण तात्काळ उचलण्याचे आदेश द्यावेत अशी सुचना आ. नमिता मुंदडा यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना केली…
Read More »विकसित भारत बनण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज; गौरीशंकर स्वामी यांचे मत
विकसित भारत बनविण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे.राष्ट्र विकासासाठी बेसिक सांयस माहिती असणे आवश्यक आहे.परीक्षा पेपर्स सोडवा.अनुभवाने भिती निघून जाते.मनाची एकाग्रता…
Read More »भक्तीनिवास समोरील रस्त्यावरील घाणीमुळे भाविक भक्तांमध्ये संताप
भक्तनिवास समोरुन शहरालगत असलेल्या दासोपंत समाधी, आद्दकवी मुकुंदराज स्वामी व माता रेणुकादेवी मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरील घाण व कच-या़च्या ढिगा-यांच्या र्गंदुधी मुळे…
Read More »