ठळक बातम्या
-

अनुकंपा नियुक्ती धोरणात गृह मंत्रालयाने केले अमुलाग्र बदल
नवी दिल्ली / गृह मंत्रालयाने अनुकंपा नियुक्त्यांबाबतच्या धोरणात मोठा बदल केला आहे. आता सेवेत असताना मृत्यू पावलेल्या आणि वैद्यकीय कारणास्तव…
Read More » -

नागापुर येथील वाण प्रकल्प ओव्हर फ्लो;
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील नागापूर येथील ‘वाण प्रकल्पाचा’ १०० टक्के जलसाठा झाला आहे. परळी…
Read More » -

काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई / राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला…
Read More » -

मांजरा धरणात फक्त ९९.०४६ दलघमी पाणी साठा; धरण भरण्यासाठी खुप मोठ्या पावसाची आवश्यकता!
बीड-लातुर-उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावांची तहान भागवणा-या केज तालुक्यातील मांजरा धरणात फक्त ९९.०४६ दलघमी एवढाच पाणी साठा जमा झाला…
Read More » -

नासा वेब स्पेस टेलिस्कोप लाईव्ह: कॉस्मिक क्लिफ्स आणि तार्यांचे जन्मस्थान
NASA Webb space telescope images Live updates: National Aeronautics Space Administration (NASA) ने दूरच्या ग्रहाच्या वातावरणाच्या डेटासह जेम्स वेब स्पेस…
Read More » -

मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
लातूर, (जिमाका) / मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार…
Read More » -

पक्ष चिन्ह वाचवण्यासाठी शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव
मुंबई आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. आता ठाकरे गटाला पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण आपल्या हातातून निसटू नये याची…
Read More » -

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बाबुराव बागुल कथा पुरस्कार अंबाजोगाईच्या बालाजी सुतार यांना
अंबाजोगाई / यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने दिला जाणारा सन-२०२० चा बाबूराव बागूल कथा पुरस्कार अंबाजोगाईच्या…
Read More » -

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्याआरक्षण सोडतीला स्थगिती;
बीड जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी दि. १३ रोजी होणारी आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरु…
Read More » -

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घ्यावा
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात…
Read More »









