महाराष्ट्र
मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम; जगदीश पिंगळे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
मराठी पत्रकार परिषद अंबाजाेगाई शाखेच्या वतीने आयोजित दर्पन व मूकनायक दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लाेकमतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे…
Read More »डॉ. अरुण डावळे मॅक्सिकॉनच्या “जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानित
प्रख्यात सर्जन प्रा.डॉ. अरुण डावळे यांना मॅसिकॉन संघटनेच्या वतीने संघटनेच्या लातुर येथे झालेल्या स्टेट कॉन्फरन्स मध्ये जीवन गौरव पुरस्कार देवून…
Read More »विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहातील आसन व्यवस्था मोडकळीस
अंबाजोगाई नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहातील आसन व्यवस्था मोडकळीस आली असल्यामुळे संयोजक आणि नागरीकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.…
Read More »वार्ता समुहाचा १५फेब्रु.ला वर्धापन दिन पद्मश्री वामन केंद्रे, निकिता पाटील,. सोनाली भगरे व मान्यवरांची उपस्थिती
नगरभूषण पुरस्कार – लातुरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, सद्भावना पुरस्कार – जीवनआधार भक्तीप्रेम वृद्धाश्रम तर युवा गौरव पुरस्कार – डॉ.आदित्य…
Read More »१९ मार्च अन्नत्याग आंदोलन;. ५ फेब्रुवारी ला अंबाजोगाईकरांची बैठक
१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन निमित्ताने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, या कार्यक्रमाचा निरोप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा यासाठी,…
Read More »डॉ. शिवाजीराव निलंगेकर स्मारकाचे ९ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
Read More »भाजपाच्या प्रदेश प्रवक्ते पदी राम कुलकर्णी यांची पुर्ननियुक्ती
भाजपाने प्रदेश प्रवक्ता विस्तारित यादी जाहिर केली असुन त्यात पत्रकार राम कुलकर्णी यांची पुन्हा प्रदेश प्रवक्ता म्हणुन नियुक्ती करण्यात आली.…
Read More »केज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी २२ पदांची निर्मिती
केज येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. गुरुवारी (दि.०२) राज्य शासनाने या संदर्भातील शासनादेश…
Read More »उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जयवंती नदीच्या स्वच्छतेसाठी सरसावली अंबाजोगाई नगर परिषद
सुओ-मोटु याचिकेनंतर दिले आदेश! अंबाजोगाई शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या जयवंती नदीच्या बचावासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ सरसावले असून यासंदर्भातील…
Read More »अन्नत्याग आंदोलन निमित्ताने १९ मार्च रोजी पत्रकार वसंत मुंडे यांचे व्याख्यान
१९ मार्च या दिवशी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने जगभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.…
Read More »