ठळक बातम्या
-

बीड जिल्ह्यात गोगलगायीच्या प्रादूर्भावाने उगवत्या पिकांचे नुकसान
जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात…
Read More » -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सीबीआय कोठडीतील मुक्काम वाढला
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh)यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख…
Read More » -

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेतील मदत योजनेत वाढ
राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने मिळणारी मदत ७५ हजारांवरुन दीड लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या…
Read More » -

परळी नगर परिषद निवडणुकीत आम्ही ओबीसींना 27% जागा देणार
राज्यातील 92 नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय राज्य निवडणुका आयोगाने घोषित केल्या असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होत असल्या तरी…
Read More » उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष नासविली
आयुष्यातील अडीच वर्षाचा मोठा कालावधी उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावर घालविला. कसलीही दिशा नसलेला माणूस महत्वाच्या पदावर आल्यास काय होते? याचा अनुभव…
Read More »अंबाजोगाईचा शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्या ‘आई सेंटर’ ला मिळाले आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन
अंबाजोगाई येथील इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात ‘आई सेंटर’ म्हणजे माहिती विनिमय केंद्र होय, हे केंद्र आज ग्रामीण व शहरी भागातील…
Read More »-

मनसेला मंत्री पद देण्यास केंद्रीय सामाजिक, न्याय मंत्री रामदास आठवले यांचा विरोध
मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार अशी आशा केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली…
Read More » -

बीड जिल्ह्यात भगरीतून विषबाधा; 60 ते 70 जणावर रुग्णालयात उपचार
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील विषबाधेत बाधीत झालेल्या सत्तर जणांना उपचारासाठी वडवणी येथील…
Read More » -

राज्यात पावसाचा कहर;
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे १ जून २०२२ पासून आतापर्यंतच्या साधारण चाळीस दिवसात पावसाशी…
Read More »







