Sudarshan Rapatwar
अंबाजोगाईत दुकान फोडणीचे सत्र सुरुच; पाच दुकाने पुन्हा फोडली!
अंबाजोगाई शहरातील दुकान फोडणीचे सत्र काही केल्या थांबते नाव घेईनासे झाले आहे. आठदिवसापुर्वीच मोंढा विभागातील पाच दुकाने फोडल्याची घटना ताजी…
Read More »टपाल व दुरसंचार विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न
येथील टपाल व दुरसंचार विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा येथील टपाल कार्यालयात उत्साहात संपन्न झालायावेळी ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंन्ट पेन्शनर्स असोशिएशनचे…
Read More »दर्जेदार राजमा निर्मितीसाठी कापणी, मळणी करताना काळजी घ्यावी
कृषी समन्वयक शिवप्रसाद येळकर यांचे आवाहन दर्जेदार राजमा निर्मितीसाठी कापणी मळणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन कृषी तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद…
Read More »समृध्दी नंतर आता शक्तीपीठ महामार्गाचे सुरु होणार काम; अंबाजोगाई -परळी चा होणार समावेश
बीड जिल्ह्यासह १३ जिल्ह्यातुन जाणार मार्ग राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून, या…
Read More »अंबाजोगाईतील पुलासाठी आ. नमिता मुंदडा यांनी आणला ५.५ कोटींचा निधी
शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील जीर्ण झालेला जुना दगडी पूल पडून तिथे नवीन नवीन पूल उभारण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक…
Read More »चांदापुर येथे १९ फेब्रुवारी रोजी ९ व्या धम्म परीक्षेचे आयोजन
परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १९ फेब्रुवारी २०२३ रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…
Read More »नव्यायुगातील शेती बाबत अंबाजोगाईत १७ फेब्रुवारी रोजी परीसंवाद
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या 17 फेब्रुवारी 2023 शनिवार रोजी होणाऱ्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने ‘नव्या युगाची शेती’ या विषयावर…
Read More »पोलीस शिपाई आशा चौरे आणि सचीन अहंकारे यांना पदोन्नती
आयपीएस पंकज कुमावत यांनी दिल्या शुभेच्छा! पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक सचिन अहंकारे आणि महिला पोलीस नाईक…
Read More »वाचाल तर वाचाल;शिकाल तर टिकाल! सत्यपाल महाराज
संत शिरोमणी गुरू रविदास व संत ककय्या महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सत्यपालची सत्यवानी हा समाजप्रबोधनपर कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघ…
Read More »राजकीय पक्षांच्या उदासीन भुमिकेमुळे अन्नत्याग आंदोलनाची व्यापकता वाढवण्याची गरज
राज्यात आणि देशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतांनाच या प्रश्नाकडे सर्वच राजकीय पक्षांची उदासीनतेची भुमिका असल्यामुळे अन्नत्याग आंदोलनाची…
Read More »