Sudarshan Rapatwar
आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना जाचक कायद्याच्या बडग्यातुन मुक्त करा
किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी नुसत्या योजना तयार करणे पुरेसे नसुन कायद्दाच्या बेड्या तुन…
Read More »संगीतमय शिव महापुराण कथेचे १२ फेब्रु. पासून अंबाजोगाईत आयोजन
अंबाजोगाई केदारेश्वर शिवालय बन्सीलाल नगर अंबाजोगाई येथे संगीतमय शिवमहापुराणपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी…
Read More »“बखर कोरोना महामारीची”पुस्तकाचे आज ११ फेब्रुवारी रोजी प्रकाशन
नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हारयमेंट येथे कार्यरत असलेल्या डॉ. सुनिता नारायण यांनी संपादित केलेल्या “द पॅडेमिक जर्नल”…
Read More »बॅंक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांची अंबाजोगाईत निदर्शने
देशव्यापी संपात सहभागी झालेल्या येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शुक्रवारी (दि.१०) सलग दुसऱ्या दिवशीही बँकेच्या शाखेसमोर…
Read More »शिशिर बेलुर्गीकर गुरुजी यांचे निधन
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचीव शिशिर बेलुर्गीकर यांचे प्रदीर्घ आजाराने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. उध्या ११ फेब्रुवारी रोजी सकाळी…
Read More »जमिनीच्या वादातून अंबाजोगाईत खुन
अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही थरारक घटना…
Read More »१३ फेब्रुवारी रोजी अल-फलाह पतसंस्थेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
अंबाजोगाई शहर व तालुक्यातील नागरिकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन अल-फलाह नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य शुभारंभ सोमवारी दिनांक १३ फेब्रुवारी या…
Read More »चो-या, विद्यार्थिनींचे संरक्षणाबाबत पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद घोळवे हे अंबाजोगाई येथे रूजु होवुन पदभार स्वीकारल्याबद्दल शिवसेना युवासेनेच्या वतीने सत्कार…
Read More »त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा. शैलजा बरुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
बोधी घाट परीवाराने घेतला पुढाकार! येथील बोधिघाट परिवाराच्या वतीने अंबाजोगाईत त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व देविदास भाऊ…
Read More »सर्वे भवन्तु सुखिन: हाच लोकशाही चा आत्मा असला पाहिजे;सुदर्शन रापतवार
स्वातंत्र्य पुर्व काळापासून भारत देशात लोकशाही पध्दतीनेच राज्यकारभार चालत होता याच धर्तीवर स्वातंत्र्यानंतर लोकशाही अस्तित्वात आली. असे सांगत “सर्वे भवन्तु…
Read More »