Sudarshan Rapatwar
अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा राज्यात अव्वल; गोल्डन रॅंक मध्ये समावेश
महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची उत्कृष्ट आणि सर्वोत्तम अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय…
Read More »अंबाजोगाई जिल्हा जाहीर करा आ. नमिता मुंदडा यांची अधिवेशनात मागणी
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात शहरात वेगवेगळी आंदोलने केली जात असतांनाच या विभागाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात…
Read More »परळी येथील जैन हॉस्पिटल मध्ये ८० वर्षीय रुग्णाची हीप रिप्लेसमेंट
प परळी शहरात नव्याने सुरू झालेल्या जैन हॉस्पीटलमध्ये डॉ.कुलदीप जैन यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली 80 वर्षाच्या रूग्णावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे…
Read More »मणिपुरच्या “त्या” महिलांसाठी बोला… — रविष कुमार
सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक,शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल,ज्यात खूप सारे पुरुष काही महिलांना नग्न…
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोकला इर्शाळवाडीत तळ; बचाव कार्यात भाग
गडावर पायी चढुन उधवस्त झालेल्या लोकांच्या झाल्या व्यथा विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतल्यानंतर…
Read More »अंबाजोगाईत औद्योगिक वसाहतीसाठी शासकीय जागेची चाचपणी सुरु
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या तत्कालीन पालकमंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी राज्य शासनाकडे वरवंटी येथील पंचतारांकित…
Read More »डॉ. दिनकर राऊत यांनी दिले ६५० ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवनदान!
केज या अतिशय छोट्या तालुक्यात बालरोग चिकित्सा विभागात अतिशय अफलातून उपचार करणारे एक अद्दायावत रुग्णालय आहे. वकीलवाडी परिसरात असणाऱ्या या…
Read More »जिल्हा निर्मिती साठी आ. नमिता मुंदडा यांच्या मार्फत आवश्यक पाठपुरावा करु
नंदकिशोर मुंदडा यांची शिष्टमंडळाला ग्वाही अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही इतर सामान्य माणसाप्रमाणेच मुंदडा कुटुंबियांची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी आहे. या…
Read More »४ दशकांपासून रेंगाळलेला अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेली तीन दशकांपासून प्रशासकीय पातळीवर निर्णया अभावी प्रलंबित असून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सह आता राज्यातील २२…
Read More »किशोर वय म्हणजे भावनिक, शारिरीक व मानसिक स्थित्यंतरातुन स्थैर्याकडे जाण्याचा प्रवास ; डॉ. अनघा पाठक
विद्यार्थी जीवनातील प्रत्येक टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यातही सर्वात महत्वाचा काळ आहे तो म्हणजे ‘किशोरवय’ कारण या काळातच आपल्या…
Read More »