Sudarshan Rapatwar
बीड जिल्ह्यातील तीन प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी कोण घेणार पुढाकार ?
“घाटनांदुर-श्रीगोंदा”, “लातुर-खामगाव” आणि “सोलापुर-औरंगाबाद” हे तीन रेल्वेमार्ग आहेत प्रस्तावित भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पुर्वी पासुन अंबाजोगाई रेल्वेच्या नकाशावर आणण्याची चर्चा होत…
Read More »नांदेडच्या सांस्कृतिक सुवर्ण युगाचा वाटाड्या; प्रभाकर कानडखेडकर !
गाईड नावाच्या उच्चारासरशी आपल्या डोळ्यासमोर येतो तो देवानंदचा अजरामर सिनेमा ‘गाईड’. इतिहासात मग्न प्रकांड पंडीताचा क्षणीक वाटाड्या होत आपल्या लोभस…
Read More »काय आहे इतिहास “परळीबीड-नगर” रेल्वे मार्गाचा!
कॉंग्रेस राजवटीत १९९६-९७ वर्षीच्या मंजूर झालेल्या परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गातील जवळपास ४० टक्के मार्गाचे उद्घाटन आज खा. डॉ. प्रितम मुंडे…
Read More »घनवृक्ष लागवडीच्या “बीड पॅटर्न” ची राज्यभर होणार अंमलबजावणी!
बीड शहरातील जालना रोड परिसरातील श्री बंकटस्वामी महाविद्यालयाने दंडकारण्य प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे. 11 महिन्यांमध्ये या प्रकल्पाअंतर्गंत लावण्यात आलेल्या…
Read More »मराठवाड्यातील पीक नुकसान भरपाई साठी आले ११०६ कोटी; पण… बीड औरंगाबाद जिल्हा वगळुन !
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सलग चौथ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख…
Read More »ध्येयधुंद तरुणाईने जगणारा नायक; अमर हबीब! @भाग १… प्रसाद चिक्षे
देशपातळीवर काम करून आणि पराक्रम गाजवून अंबाजोगाईला आपले कार्यक्षेत्र किंवा मुख्यालय करून इथला भोवताल समृद्ध करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे…
Read More »राज्यातील चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद होणार?
शिक्षणाच्या आईचा घो सुरू असतांना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी इयत्ता चौथीपर्यंन्तच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या…
Read More »बचाव कार्यात मृत झालेल्या जवानाच्या कुटुंबियास माजलगावकर करणार ३५ लाखांची भरीव मदत!
माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथून आलेल्या आपत्कालीन मदत पथकातील राजशेखर मोरे यांचा सोमवारी मृत्यू झाला होता.…
Read More »धम्म प्रशिक्षण शिबीरे परिवर्तनाचे सशक्त माध्यम!
स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादाच्या निरनिराळ्या संकल्पना पुढे येत होत्या. जातीप्रधान राष्ट्र, हिन्दूप्रधान राष्ट्र, साम्यवादी किंवा समाजवादी राष्ट्र, लोकशाहीवादी राष्ट्र इ. शेवटी…
Read More »बिंदुसरा ओहरफ्लो; मांजरात फक्त ५२ टक्के तर माजलगाव धरणात ८० टक्के पाणीसाठा!
जिल्ह्यातील १४३ प्रकल्पात ७० टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा यावर्षी पावसाने बीड जिल्ह्यातील तशी नाराजीच दाखवली आहे. बीड लातुर उस्मानाबाद जिल्ह्यातील…
Read More »