ठळक बातम्या

भारत जोडतो पदयात्रेतुन…! यात्रेतून गांधी करत आहेत देश वाचवण्यासाठी संघर्ष

राज्याच्या विभाजनापासून आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला प्रचंड विरोध केला जातो. दोन चाळिशी पार केलेले मोटारसायकलवाले राहुल गांधींची वाट पाहात बसले होते. त्यांचं म्हणणं होतं, राज्याचं विभाजन केलं म्हणून आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहोत, आता राहुल गांधींनी आंध्रला विशेष

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेने पहिल्या दिवसापासून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या या यात्रेचे बर्हिरग वेगवेगळ्या माध्यमांमधून समाजापुढे येतच आहेत. ती आंध्र प्रदेशमध्ये असताना टिपलेले तिचे हे अंतरंग
हैदराबादपासून सहा तासांच्या अंतरावर, कर्नाटकच्या सीमेवरचं गाव अलूर. बेल्लारी जिल्ह्यातून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करून भारत जोडो यात्रा सकाळी साडेनऊ वाजता विश्रांती स्थळावर पोहोचली. डोंगरांच्या कुशीत मोठ-मोठे तंबू उभे केलेले होते. दोन तंबूंमध्ये यात्रेकरूंना आराम करण्यासाठी २०० हून अधिक खाटा, गादी-उशांची व्यवस्था केलेली होती. सकाळच्या सत्रात १२-१४ किमीची पदयात्रा करून एक-एक यात्रेकरू या तंबूत शिरत होता. काँग्रेसच्या ११८ यात्रेकरूंसाठी आणि संघटनांच्या सुमारे १०० यात्रेकरूंसाठी वेगवेगळे तंबू आहेत. संघटनांचे यात्रेकरू बदलत असतात. कोणी दोन-तीन दिवस यात्रेत सहभागी होऊन परत जातो, नवा येऊन मिळतो. काँग्रेसचे यात्रेकरू मात्र निर्धाराने पुढे जात आहेत, कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत. राहुल गांधी-दिग्विजय सिंह यांच्यासाठी स्वतंत्र कंटेनर, त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांसाठीही सुविधा. पदयात्रेत स्थानिक कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने येतात, त्यांच्यासाठी वेगळा तंबू. मध्यंतराच्या विश्रांतीस्थळी आल्यावर लगेच यात्रेकरूंना फळांचा नाश्ता दिला जातो. मग, दोन तासांनी शाकाहारी जेवण. जेवणामध्ये गोड पदार्थ. नंतर आइस्किम वा अन्य गोडधोड. मग, कोणी झोप काढतं, कोण इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ तयार करतं, कोणी गप्पांमध्ये रंगलेलं असतं. कोणी पत्रकारांना मुलाखती देत असतं. कन्हैया कुमार पदयात्रेत कविता म्हणतात, गाणी गातात, लोकांशी हितगुज करतात. पण, पत्रकारांपासून दूर पळतात. पत्रकारांनी काँग्रेसचं आणि त्यांचंही नुकसान केल्याची त्यांची भावना आहे! विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन-चार वाजता यात्रेकरू पुन्हा चालायला लागतात. १०-१२ किमीचा प्रवास करून संध्याकाळी सात वाजता रात्रीच्या विश्रांतीस्थळी (कॅम्प साइट) पोहोचतात. इथं फक्त यात्रेकरूंनाच प्रवेश दिला जातो. कार्यकर्ते, पत्रकारांना मज्जाव. कॅम्प साइटवर यात्रेकरूंना झोपण्यासाठी कंटेनरची सुविधा दिलेली आहे. शिवाय, तंबूही असतात.

‘भारत जोडो’ यात्रेतून गांधी करत आहेत देश वाचवण्याचा प्रयत्न

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेने पहिल्या दिवसापासून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या या यात्रेचे बर्हिरग वेगवेगळ्या माध्यमांमधून समाजापुढे येतच आहेत.

हैदराबादपासून सहा तासांच्या अंतरावर, कर्नाटकच्या सीमेवरचं गाव अलूर. बेल्लारी जिल्ह्यातून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करून भारत जोडो यात्रा सकाळी साडेनऊ वाजता विश्रांती स्थळावर पोहोचली. डोंगरांच्या कुशीत मोठ-मोठे तंबू उभे केलेले होते. दोन तंबूंमध्ये यात्रेकरूंना आराम करण्यासाठी २०० हून अधिक खाटा, गादी-उशांची व्यवस्था केलेली होती. सकाळच्या सत्रात १२-१४ किमीची पदयात्रा करून एक-एक यात्रेकरू या तंबूत शिरत होता. काँग्रेसच्या ११८ यात्रेकरूंसाठी आणि संघटनांच्या सुमारे १०० यात्रेकरूंसाठी वेगवेगळे तंबू आहेत. संघटनांचे यात्रेकरू बदलत असतात. कोणी दोन-तीन दिवस यात्रेत सहभागी होऊन परत जातो, नवा येऊन मिळतो. काँग्रेसचे यात्रेकरू मात्र निर्धाराने पुढे जात आहेत, कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत. राहुल गांधी-दिग्विजय सिंह यांच्यासाठी स्वतंत्र कंटेनर, त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांसाठीही सुविधा. पदयात्रेत स्थानिक कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने येतात, त्यांच्यासाठी वेगळा तंबू. मध्यंतराच्या विश्रांतीस्थळी आल्यावर लगेच यात्रेकरूंना फळांचा नाश्ता दिला जातो. मग, दोन तासांनी शाकाहारी जेवण. जेवणामध्ये गोड पदार्थ. नंतर आइस्किम वा अन्य गोडधोड. मग, कोणी झोप काढतं, कोण इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ तयार करतं, कोणी गप्पांमध्ये रंगलेलं असतं. कोणी पत्रकारांना मुलाखती देत असतं. कन्हैया कुमार पदयात्रेत कविता म्हणतात, गाणी गातात, लोकांशी हितगुज करतात. पण, पत्रकारांपासून दूर पळतात. पत्रकारांनी काँग्रेसचं आणि त्यांचंही नुकसान केल्याची त्यांची भावना आहे! विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन-चार वाजता यात्रेकरू पुन्हा चालायला लागतात. १०-१२ किमीचा प्रवास करून संध्याकाळी सात वाजता रात्रीच्या विश्रांतीस्थळी (कॅम्प साइट) पोहोचतात. इथं फक्त यात्रेकरूंनाच प्रवेश दिला जातो. कार्यकर्ते, पत्रकारांना मज्जाव. कॅम्प साइटवर यात्रेकरूंना झोपण्यासाठी कंटेनरची सुविधा दिलेली आहे. शिवाय, तंबूही असतात.

यात्रेकरूंचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होतो. हवामान बघून यात्रा कधी सुरू करायची हे ठरते. आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड उकाडा, आद्र्रता असल्यामुळं यात्रा सकाळी सहा वाजताच निघाली. यात्रा सकाळी लवकर सुरू झाली पाहिजे, असा राहुल गांधींचा आग्रह असतो. तासभर कडाक्याचं ऊन तर, तासभर मुसळधार पाऊस अशा टोकाच्या वातावरणात यात्रेकरू चालत जातात. सकाळी यात्रेकरू गेल्यानंतर कंटेनर बाहेर काढले जातात, वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची काळजी घेत सुमारे ६० कंटेनर नव्या स्थळी पोहोचतात. रात्री यात्रेकरू येईपर्यंत कॅम्प-साइट सुसज्ज केली जाते. जेवणा-खाण्याची सोय कंत्राटी पद्धतीने केली जाते. आंध्र प्रदेश काँग्रेसकडे पैसे नसल्यानं चार दिवसांच्या यात्रेसाठी नाश्ता-पाण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची सुविधा कर्नाटकचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी केली असं म्हणतात! सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत मध्यंतराचे विश्रांतीस्थळ तयार करावे लागते. दुसरा चमू आदल्या रात्रीच्या कॅम्प साइटवर आवराआवरी करतो. राहुल गांधींची जाहीरसभा होणार असेल वा ते मध्ये थांबून लोकांशी बोलणार असतील तर वेगळी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. वेगळय़ा ट्रकमधून सामुग्री आधी रवाना केली जाते.

राहुल गांधी पदयात्रे नंतरच्या बाजूला, शेतात लोक, विविध गट गप्पा मारतात. भेटीगाठी प्रदेश असे असले तरी, स्थानिक प्रश्न ऐरणीवर. अदोनी गांधी उत्तरून जाताना राहुलकापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात तासभर चर्चा करत होते. तेव्हा जमलेली गर्दी, त्यांचा ताफा, काँग्रेसचे नेते, पोलिसांना थोडी उसंत मिळते. राहुल गांधींसोबत चालणे ही कसरत असते. चार-पाच किमी अंतर कापलं की लोक धापा टाकायला लागतात. पण, राहुल गांधी मात्र झरझर दिसेनासे होतात! भारत जोडो यात्रेचं थेट प्रक्षेपण होत असल्याने किमान ५० जणांचा ताफा राहुल गांधीसोबत असतो. यात्रेत ते वेगवेगळय़ा लोकांना भेटतात. अनेकदा हे भेटणं उत्स्फूर्त असतं. कुठल्याशा गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारा तरुण हातात फलक घेऊन उभा राहिलेला दिसला, राहुल गांधींनी त्याला रिंगणात बोलवून, तो ‘भाजपला विरोध का करतोय’, हे ऐकून घेतलं. काही वेळेला स्थानिक नेत्यांच्या ओळखीमुळंही लोकांना राहुल गांधीपर्यंत पोहोचता येतं. तेलंगणा-आंध्र प्रदेशमधील वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी कन्याकुमारीपासून यात्रा कव्हर करतोय, राहुल गांधींचं त्याच्याकडं लक्ष गेल्यावर त्यांनी प्रतिनिधीला खूण केली. मग चालता चालता दोन मिनिटांत यात्रेचं सार त्याला सांगून टाकलं! ‘इंदिरा गांधींचा नातू, राजीव गांधींचा मुलगा आलाय, त्याला भेटलं पाहिजे’, असं म्हणून लोक येतात. तरुण पोरं ‘राहुल-राहुल’ हाका मारत मागं मागं धावतात. राहुल गांधींच्या ताफ्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचं कडं असतं. त्याच्या आतमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी कमांडो असतात. या रिंगणामध्ये प्रेमापोटी लोक घुसखोरी करतात. त्यांना बाजूला काढलं जातं. राहुल गांधींच्या सोबत काँग्रेसचे नेते. मागे काँग्रेसचे यात्रेकरू. काँग्रेस नेते चंडी ओमन यांच्यासारखे यात्रेकरू तर अनवाणी निघाले आहेत. चंडी यांनी नाशिकच्या शेतकरी आंदोलनातून प्रेरणा घेतली आहे! आंध्र प्रदेशमध्ये दिसली नाही पण, राहुल गांधींच्या मागं केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये पाच-सात किमीची गर्दी होती असं यात्रेकरू सांगतात.


रिंग संपलं की, पोलिसांच्या मागे गावांचा ताफा, त्या रुग्णवाहिका. ताफ्यातील ही रुग्णवाहिका फक्त राहुल गांधीच असते. वही अल अदोनीला पदयात्रा वरून जात होती. पोलीस दलाचे दोन लिविंग दोन्ही राखीव दोरखंड बघितले जात असताना एक प्रेम दोन कारच्या मध्ये आला. मागच्या कार ड्रायव्हरने करकचून ब्रेक लावल्याने तो चिरडून वाचला, पण लिंगाच्या पायाला. काही क्षणांसाठी त्याची शुद्ध हरपली. ही घटना घडली तेव्हा दिग्विजय सिंहही तिथूनच चालत निघाले होते. त्यांनी मागची रुग्णवाहिका बोलावली. वर प्राथमिक उपचार केले आणि त्याची जोडी रवानगी केली. पण, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांचे गुण तसं गुण नकार देते. ‘ही रुग्णवाहिका फक्त राहुल गांधी असून पदयात्रा दरम्यान जात नाही’, असे प्रमुख डॉक्टर ठामपणे सांगत होते. दिग्गज नगरसेवक म्हणाले, ‘मी महिला सदस्य घेतो, पण, लिलावाला सहभागी सिंह न्या’. दिग्विज यांनी त्यांच्या वैयक्तिक ताफ्यातील एका सदस्याला फोनय रुग्णवाहिका राहुलकाकडं नेली जात असल्याने चंचल कळवलं. मग, सहकारी रुग्णवाहिका रवाना. पुढच्या पाच पाच गांधींत रुग्णवाहू राहुलच्या ताफात पुढे!
राहुल गांधी यांच्या वैयक्तिक वैयक्तिक सदस्य, सुरक्षा रक्षक आणि यात्रेतील चमूचा सुमारे एक जण -स्वतःचा ताफा दरमजल करत असतो. यात्रेचं बाक-व्यवस्थापन, प्रसारमाध्यम-समाजमाध्यमांद्वारे माहितीचे ते अशा अत्यंत कळ घटक जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह हे सांगतात. जयराम यात्रेत चालत नाही, त्या लक्ष आगाऊ व्यवस्थापन आणि व्यवस्थापन, राहुल गांधी विश्वास, शिष्टाचार चर्चाचंच चर्चा या बाबींकडे फार मोठे सदस्य. दिविज सिंह यांनी नर्मदा यात्रा चाचपणी केली असल्याने यात्रे मार्ग मार्गण्यापासून अनेक बारीकसारीक मुद्द्युं वा दिग्विज सिंह यांनी सांगितले आहे. ते पक्ष २० ते वर्गाची पदया, पक्षाध्यक्ष पदाच्या दोन-तीन २२ सिंह दिग्विजय पदयात्रेत सक्रिय कुटुंबे आहेत.

यात्रेच्‍याच्‍या आणि आखाणीच्‍याच्‍या प्‍लटनेस्‍ट प्रदेश. यात्रेसाठी विशेष चमू बनला आहे. या चमूने रेकी करून राज्यार्गत यात्रेचा मार्ग निवडलेला आहे. प्रत्येक दिवशी यात्रा कुठून सुरू होईल, मध्यंतर ਕੋਈं, कॅम्प साइट कुठं असेल. यात्रा कालव्याल्यांपासून, याची आखणी केली जाते. यात्रे, राहुलचा ताफा, बहुमताचा जमाव यामुळं समर्थक मोकळ्य जागवर वा मैदानावर तंबू ठोकावे गांधी उमेदवार. मग, कॅम्प परवांग्या, त्रे पोलिसांची परवानगी अशा सर्व तांत्रिक गोष्टींसाठी स्थानिक बाबी पूर्ण करून विनाअडळा यात्रा न्यावी जागा. थेट कॅम्प-साइटपासून काही अंतरावर पदयात्रा सुरू होते वा शेवट जिथं होतो. त्यामुळं प्रत्यक्ष पदयात्रा सुरू होती वा संपली देखील यात्रेकरूंना काही अंतर चालत जावं लागतं.
राज्याच्या विभाजनापासून आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला प्रचंड विरोध केला जातो. दोन चाळिशी पार केलेले मोटारसायकलवाले राहुल गांधींची वाट पाहात बसले होते. त्यांचं म्हणणं होतं, राज्याचं विभाजन केलं म्हणून आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहोत, आता राहुल गांधींनी आंध्रला विशेष राज्याचं दर्जा देण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. त्याच संध्याकाळी राहुल गांधींनी जाहीर सभेत ही घोषणा केली! आणि तरीही काँग्रेस म्हणतं यात्रा राजकीय नव्हेच!
सकाळी १० ते दुपारी ४ हा वेळ मध्यंतराचा असला तरी, राहुल गांधींना या वेळेत विश्रांती घेता येत नाही. या वेळेत ते समाजातील विविध स्थानिक घटकांशी चर्चा करत असतात. दररोज मध्यंतरामध्ये स्थानिक गट राहुल यांच्यासमोर मोकळेपणाने आपली मते मांडतात. ज्या मुद्दय़ावर काँग्रेसच्या वतीने भूमिका मांडायची वा आश्वासनं द्यायची, तिथं राहुल गांधी मुद्दे मांडतात. आंध्र प्रदेशसाठी तीन नव्हे एकच राजधानी असेल आणि तीही अमरावतीच असेल, असं राहुल गांधींनी अशाच एका बैठकींमध्ये संबंधितांना सांगितलं. दररोज २२-२३ किमी चालणं. त्यातही लोकांशी संवाद साधणं, तीन-चार तास गंभीर मुद्दय़ांवर चर्चा, कधी जाहीर सभा तर, कधी पत्रकार परिषदा अशा भरगच्च कार्यक्रमानंतर रात्रीची विश्रांती. पुन्हा पहाटे चारपासून नवा दिवस, नवा मार्ग, नवा अनुभव…!!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker